Maha dbt कोणत्या योजनेला किती अनुदान.

 

clickhere click 1

राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व इतर यंत्र खरेदीसाठी 40% पासून 60% पर्यंत अनुदान दिलं जातं.

राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विहीर, कांदाचाळ इतर शेतीपूरक कामासाठी शेतकऱ्यांना 40 ते 60 टक्यापर्यंत अनुदान दिलं जातं.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात बी-बियाणे, खते इत्यादीच्या खरेदीसाठी 50 टक्के अनुदान दिलं जात. प्रथमता: शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड केली जाते, त्यानंतर कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्यामार्फत बियाणे खरेदी करण्याचा परवाना दिला जातो.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना कांदाचाळ, पॅकहाऊस, शेडनेट हाऊस, शेततळे अस्तरीकरण इत्यादी विविध कामासाठी 50 टक्के पर्यंत अनुदान दिलं जात.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : फळबाग लागवडीसाठी प्रसिद्ध असलेली महाराष्ट्रातील एकमेव योजना म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतामध्ये विविध फळबाग लागवडीसाठी जशाप्रकारे संत्री, मोसंबी, आंबा, चिंच, जांब, डाळिंब इत्यादीसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येत.

Breaking news : शेतकऱ्यांसाठी 3 मोठे निर्णय.

Leave a Comment

Maha dbt: एकाच अर्जावर मिळणार 14 योजनेचा लाभ.

Maha dbt : शेतकऱ्यांना एकाच अर्जावर मिळणार 14 योजनेचा लाभ,या पद्धतीने करा अर्ज.

Maha dbt : नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र व राज्य सरकारच्या एकूण 14 योजनांचा लाभ शेतकऱ्यांना आता एकाच अर्जावर मिळणार आहे. डीबीटी (Maha DBT Scheme) मध्ये कृषी योजनांचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना प्रत्येक योजनांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज पडत नाही. भरलेल्या अर्जात शेतकरी पुन्हा बदल करून इतर योजनांचा देखील लाभ घेऊ शकतात. Maha dbt yojana

clickhere click 1

या 14 योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

पाण्याचा अपव्य होऊ नये, शेतकऱ्यांना शेतीसाठी शासनाकडून आर्थिक मदत व्हावी, फळबागांचे क्षेत्र वाढावे, ठिबक, तुषार सिंचन वाढावे, शेततळ्यांच्या माध्यमातून सिंचना खालील क्षेत्रात वाढ व्हावी, मशागतीसाठी शेतकऱ्यांना सबसिडीतून ट्रॅक्टर व अवजारे मिळावीत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. शेतकरी अर्जांची संख्या आणि शासनाकडून प्राप्त झालेले अनुदान यावरून दरवर्षी वेगवेगळ्या टप्प्यांवर लॉटरी काढून लाभार्थी निवडले जातात.

clickhere click 1

या 14 योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

कृषी विभागाकडील अर्जदार प्रत्येक शेतकऱ्याला योजनांचा लाभ वेळेपर्यंत त्या अर्जाची वैधता राहते. कृषी योजनांचा लाभ मिळावा म्हणून पात्र शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर त्यास हमखास लाभ मिळतोच पण लाभाचा कालावधी वेगवेगळ्या असू शकतो अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली आहे.

Breaking news : शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई.

हे पण वाचा

Ativrushti nuksan bharpai : अतिवृष्टी नुकसान भरपाई नवीन दीडशे कोटी ची यादी जाहीर. 

Leave a Comment